भारतात असे होणे अशक्य आहे. भारताने १५० वर्ष हुकुमशाही आणि गुलामगिरी पाहिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हुकूमशाही सुरू होणे अशक्य आहे. भारतातील सुज्ञ जनता प्रत्येकाला त्यांची स्वप्ने पुर्ण करण्याची पुर्ण संधी देते, परंतु इरादा वेडावाकडा दिसला दिसला की त्यांना त्यांची जागा दाखवून देतेच. असाच आज पर्यंत चा इतिहास सांगतो. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात कारण नाही. निश्चिंत रहावे, परिस्थिती दाखवून देईल. Just wait and watch.
हे जितके ही नाव तू घेतले ते सगळे शिंदे अजित पवार सोडून आपल्या आपल्या कर्माने सम्पले त्या त भाजप चा काय दोष शरद पवार कट्टर जातीयवाद धर्मवाद दंगे घडणवीणारा बाकी उद्धव तुम्हाला माहीतच आहे जो वडिलांचा नक्षी झाला तो काय करेल
Kadi tari he honarach hote jyana vishwasane mumbai dili tyani mumbaichi kiti vat lavli maharashtrachi vat lavli pune marg tayar hoto aatal setu tayyar hoto pan mumbai konkan rasta tayyar hot nahi
राजकारणात कोणी कोणाचे नसते फ़क्त पैसा सत्ता व खुर्ची यांना पैसा पुरविणारे बलाढ्य उद्योगपती त्यांना कोणी ही पार्टी जी त्यांच्या सांगण्यावरून वागणारे राज्यकर्ते आपण मात्र हिंदू मुस्लिम मराठी हिंदी प्रांतीय वाद करत असतो एक मेक चे दुश्मन बनतो आता पुरोगामी महाराष्ट्र संपविण्याचा विडा उचलला आहे नेते राजकारणी सर्व बाजूला राहतील व महाराष्ट्रातील मराठी माणसे विस्कळित होतील बेकारी वाढेल अंतर्गत वाद निर्माण होतील व त्यात सर्वसामान्य मराठी माणूस संपून जाईल महाराष्ट्रात सर्व परप्रांतीय दिसतील व मराठी माणसे त्यांचे कडे नोकरी साठी हात पसरतील
Mahabhikari paksh mhanje bjp, ya nalayak bjp chya lokani fakt bhandane lavnyache kaam kele ahe, Ata Tari yancha daav olkhun Maharashtra madhye marathi manus vachava nahitar udya vel geleli asel ani aapan shandhasarkhe baghat basu
अरे मनाची नाही किमान जनाची तरी लाज बाळगा ज्यानी तुम्हाला महाराष्ट्रात आणले त्यानाच तुम्ही पाणी पाजयची गोष्ट करताय.पण लक्षात ठेवा अती झाले की त्याचे पाणी होते.सर्वसामान्य जनतेने तुमची संकुचित वृति पाहिली आहे तीच जनता तुम्हाला धडा शिकवल्यशिवाय राहणार नाही.
दुसऱ्यासाठी गोडा खाल्ल्यावर एक दिवस त्या गड्ड्यात त्याचे कर्म जाणारच आहे कर्माचे भोग भोगावस लागणार बीजेपीला
Bjp kuti sampatil
भाजपा हटवा आणि महाराष्ट्रला गुजरातकरणा पासून वाचवा
जय बीजेपी तय बीजेपी 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪
संपत लोकशाही चाललीय जर विरोधी पक्ष च नाही राहिला म्हणल्यावर
खरा डाव मराठीला संपवा, महाराष्ट्र संपवा
कोण हिंदूंची बाजू घेत, ते कळत नसेल, त्याचा सारखा बिनढोक कोणी नसेल
भारतात असे होणे अशक्य आहे. भारताने १५० वर्ष हुकुमशाही आणि गुलामगिरी पाहिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हुकूमशाही सुरू होणे अशक्य आहे. भारतातील सुज्ञ जनता प्रत्येकाला त्यांची स्वप्ने पुर्ण करण्याची पुर्ण संधी देते, परंतु इरादा वेडावाकडा दिसला दिसला की त्यांना त्यांची जागा दाखवून देतेच. असाच आज पर्यंत चा इतिहास सांगतो. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात कारण नाही. निश्चिंत रहावे, परिस्थिती दाखवून देईल. Just wait and watch.
Only b j p
एक दिवस bjp चं पतन निश्चित 🙏
Yes
सगळे काय बोळ्याने दूध पितात का 😂😂😂
Gharane shahi nakoch bare zale thakre satta sampli tyana janteshi kahi dene ghene navte pahile lockdown madhe
Boycott gaddar vipaksh
True
हा डाव ओळखायचा प्रश्नच येत नाही. बाकीचे सर्व पक्ष हिंदू विरोधी वागून आपल्याच पायावर दगड मारून घेत आहेत
जय श्री राम
Shard pwar nehmi sttet aahe he lkshat theva😂😂😂 murkh jnta aahe tyat kahi kru shkt nahi
हे जितके ही नाव तू घेतले ते सगळे शिंदे अजित पवार सोडून आपल्या आपल्या कर्माने सम्पले त्या त भाजप चा काय दोष
शरद पवार कट्टर जातीयवाद धर्मवाद दंगे घडणवीणारा
बाकी उद्धव तुम्हाला माहीतच आहे जो वडिलांचा नक्षी झाला तो काय करेल
😅
Changla ahe mg
HI.AKAL.SHINDE.AJIT.LA.DIYA
एक नंबर खेळी 👌👌👌👌👌👌
रावण हुशार बुद्धिमान अभ्यासू देवभक्त आणि संसारी होतब्रम्हण काय झालं त्याच
मुर्ख आहे सर्व,भाजपा कधिही हिंदू वादिना संपवणार नाही.कारन त्यांना त्यांचीच गरज आहे, आणि असेच कट्टर हिंदू वादी लोकांची गरज आहे
भाजप आहे म्हणून तुला अश्या पोस्ट करायची स्वतंत्रता आहे.😅नाहीतर सर तन से juda😂
इ.व्ही.एम.
ठाकरे पवार हे संपलेच पाहिजेत महाराष्ट्र काय यांच्या पूर्वजाची जहागिरी आहे काय ? आजोबा पुतण्या नातू मुलगी सगळं यांना स्वतःच्याच घरात पाहिजे .
Kadi tari he honarach hote jyana vishwasane mumbai dili tyani mumbaichi kiti vat lavli maharashtrachi vat lavli pune marg tayar hoto aatal setu tayyar hoto pan mumbai konkan rasta tayyar hot nahi
राजकारणात कोणी कोणाचे नसते
फ़क्त पैसा सत्ता व खुर्ची
यांना पैसा पुरविणारे बलाढ्य उद्योगपती
त्यांना कोणी ही पार्टी जी त्यांच्या सांगण्यावरून वागणारे राज्यकर्ते
आपण मात्र हिंदू मुस्लिम
मराठी हिंदी
प्रांतीय वाद करत असतो
एक मेक चे दुश्मन बनतो
आता पुरोगामी महाराष्ट्र संपविण्याचा विडा उचलला आहे
नेते राजकारणी सर्व बाजूला राहतील व महाराष्ट्रातील मराठी माणसे विस्कळित होतील बेकारी वाढेल
अंतर्गत वाद निर्माण होतील व त्यात सर्वसामान्य मराठी माणूस संपून जाईल
महाराष्ट्रात सर्व परप्रांतीय दिसतील व
मराठी माणसे त्यांचे कडे नोकरी साठी हात पसरतील
Mahabhikari paksh mhanje bjp, ya nalayak bjp chya lokani fakt bhandane lavnyache kaam kele ahe, Ata Tari yancha daav olkhun Maharashtra madhye marathi manus vachava nahitar udya vel geleli asel ani aapan shandhasarkhe baghat basu
😂😂😂mg rajkarn kshyala mhantat yz…te tr honar…
फडणवीस चा काटा काढला पाहिजे
अरे मनाची नाही किमान जनाची तरी लाज बाळगा ज्यानी तुम्हाला महाराष्ट्रात आणले त्यानाच तुम्ही पाणी पाजयची गोष्ट करताय.पण लक्षात ठेवा अती झाले की त्याचे पाणी होते.सर्वसामान्य जनतेने तुमची संकुचित वृति पाहिली आहे तीच जनता तुम्हाला धडा शिकवल्यशिवाय राहणार नाही.
काहीही फेक news नका टाकू
हिदू देश कडे वाटचाल करणाऱ्या पक्षाला तुम्ही असे बोलतात उद्या भारताचे जे काही होईल त्याला आपलाच हिंदू समाज असेल
फडणवीस दुसऱ्याना संपवता संपवता सोता लोकांच्या मनातून संपले.हेसत्य आहे.
हे सगळ्यांना हरवून राजेशाही आणायच्या विचारात आहे वाटते..